दोन्ही सरकार मस्त, सामान्य त्रस्त

  कोरोना महासाथीने गेल्या दोन वर्षांत देशाचे आणि महाराष्ट्राचे कंबरडे मोडले. आजही आपण या त्रासदीतून उभरलेलो नाही. लॉकडाऊनच्या काळात हजारो श्रमिकांनी स्थलांतर केले. पायी चालून चालून काहींचे पाय फुटले, तर...